सत्य, अहिंसा आणि मानवतेचा मार्गच जगाला शांतता देऊ शकतो – साध्वी महासती जयश्रीजी यांचे प्रतिपादन

पाथर्डी | प्रतिनिधी | नगरी नगरी : जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणकानिमित्त पाथर्डी शहरात भव्य आणि…

मराठवाड्यासाठी ९० हजार कोटींची तरतूद;  अहिल्यानगर-नाशिकच्या दुष्काळी गावांना न्याय कधी?  

कोपरगाव | किसन पवार | नगरी नगरी : (water) गोदावरी खोऱ्यातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगर आणि नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी गावांना…

१ एप्रिल दिनविशेष

🟥 १ एप्रिल महत्वाच्या घटना 🔹 १८८७ : मुंबई अग्निशमन दलाची स्थापना करण्यात आली. शहरातील वाढत्या आगीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी…

उपमहापौर धनंजय जाधव यांनी पालकमंत्र्यांना दिला ५० दिवसांचा कार्य अहवाल; नागरिकांकडून स्वागत

अहिल्यानगर | अमोल भांबरकर | नगरी नगरी : अहिल्यानगर महानगरपालिकेचे उपमहापौर धनंजय जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या ५० दिवसांत केलेल्या…

मनातलं…४

परिवर्तन संसार का नियम है । हे गीतेत सांगितलं आहे. पण आपण हे परिवर्तन सहजासहजी स्वीकारतो का ? अर्थात आनंदी…

३१ मार्च दिनविशेष

🟥 ३१ मार्च महत्वाच्या घटना :  🔹 १६६५ : मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेरखान पठाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यातील…

माळीवाडा वेस प्रकरण : कायदेशीर अडचण तरीही गणेश मंडळांचा पाठिंबा

अहिल्यानगर | प्रतिनिधी | नगरी नगरी : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी माळीवाडा परिसरातील…

दुराव्याच्या भिंती कोसळवून आपुलकीचा पूल उभारण्याचा संदेश; नब्ज़ ईद विशेषांक प्रकाशनप्रसंगी मिनाज लाटकर यांचे प्रतिपादन

अहिल्यानगर | प्रतिनिधी | नगरी नगरी  : समाजातील वाढत्या दुराव्याला संवादाच्या माध्यमातून कमी करून समरसतेचा मार्ग खुला करण्याचा प्रभावी संदेश…

धर्म, संस्कृती आणि संघटनासाठी एकत्र या ; विराट हिंदू संमेलनात प्रकाशानंदगिरी महाराजांचे मार्गदर्शन

नेवासा l रावसाहेब राशिनकर l नगरी नगरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त श्री दत्त साधकाश्रम, चांदा येथे आयोजित विराट…

३० मार्च दिनविशेष

३० मार्च महत्वाच्या घटना : १६६५: पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडले. १७२९: थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर…
Share on Social Media